ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्याने शिवार व्यापले

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाण्यात बुधवारी (ता. २४) दुपारपर्यंत वेगवान वाढ सुरू होती. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील मोठ्या धरणांचे पाणी नदीपात्रांमध्ये येण्याची शक्यता असल्याने पुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी राजाराम बंधाऱ्याजवळ ४२ फूट ५ इंच इतकी होती. या ठिकाणी धोकापातळी ४३ फूट असल्याने कोणत्याही क्षणी पाणी धोका पातळीवरून वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
31 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
