ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कोल्हापुरात वळवाच्या पावसाने भाजीपाला, आंबा बागांना फटका

कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागांत गेल्या आठ दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. मे महिन्यात झालेल्या वळवाच्या पावसाने ऊस पिकाला दिलासा मिळाला तर भाजीपाला पिकांना काही अंशी फटका बसला आहे. दरम्यान अनेक तालुक्यातील आंब्याच्या बागांना वळीव पावसाचा मोठा दणका बसला आहे.
53 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
