तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

महापुरामुळे ऊस उत्पादकांचे २०० कोटींचे नुकसान

महापुरामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे सहा ते सात लाख टन म्हणजेच अंदाजे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या पाच वर्षांत राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने पूर नियंत्रणासाठी कोणतीही ठोस कारवाई प्रत्यक्षात केलेली दिसत नसल्याचा आरोप पूरग्रस्त समितीचे समन्वयक बाजीराव खाडे यांनी पत्रकार परिषदेत केला.


23 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor