तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 Mar
Follow

पाण्याअभावी टरबूज, खरबूज पीक धोक्यात

देवला: रमजान पर्व व उन्हाळा लक्षात घेऊन कसमादेतील बहुतांशी शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज लागवड केली. परंतु बदललेले हवामान, विहिरीच्या पाण्याच्या पातळीत झालेली घट यामुळे या पिकाला मुबलक पाणी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील टरबूज, खरबूज पिकांचे वेल वाळून फळाला उन्हाचा चटका बसू लागल्याने फळ खराब होऊन नुकसान होत आहे.


62 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor