तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

पावसाने कोट्यवधींची हानी

खानदेशात अवकाळी पाऊस, गारपिटीने मोठी पीकहानी झाली आहे. कोट्यवधींची केळी, कांदा आदी पिके भूईसपाट झाली असून, सुमारे 21 हजार हेक्टरला फटका बसला आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात 18 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.


60 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor