तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

पश्चिम विदर्भातील वीस लाख शेतकऱ्यांना अर्थसहाय्य

२०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत अर्थसाह्य देण्यात येणार आहे. ई-पीकपाहणी नोंद असलेले शेतकरी या अर्थसाह्यासाठी पात्र ठरणार असून विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात ते थेट जमा करण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भातील सुमारे वीस लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.


58 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor