तपशील
ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Nov
Follow
राज्याची रब्बी पेरणी कुठवर आली? आतापर्यंत सर्वाधिक पेरणी कुठे?
परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील रब्बीपेरणीला फटका बसला आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ 32 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा झालेली पेरणी सुमारे 78 टक्के इतकी आहे. हरभरा लागवड केवळ 70 टक्के झाली आहे. यामध्ये वाढ होण्याची आशा आहे.
राज्यात यंदा रब्बीचे सरासरी क्षेत्र 53 लाख 96 हजार 969 हेक्टर एवढे आहे. तर आतापर्यंत 17 लाख 41 हजार 71 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
45 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor