ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Feb
Follow
राज्यात कारखान्यांचा पट्टा पडू लागला

फेब्रुवारीच्या पहिल्याच सप्ताहात राज्यातील नऊ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम बंद केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. नांदेडमधील २ कारखानेही बंद झाले आहेत. उणे पुरे दोन ते सव्वा दोन महिनेच हे कारखाने चालले आहेत.
50 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
