ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
राज्यात खासगी साखर कारखान्यांचा ऊस गाळपात बोलबाला; कोल्हापूर विभाग सरस

राज्यातील सुमारे 211 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम हा पुढील दोन एक आठवड्यात संपण्याची शक्यता आहे. तर राज्यातील 73 साखर कारखान्यांनी गाळप याआधीच बंद केले असून अद्याप 138 साखर कारखाने सुरू आहेत. तर यंदाच्या गळीत हंगामात सर्वाधिक गाळप हे खासगी साखर कारखान्यांनी केले आहे. यंदाच्या गाळप हंगामात राज्यात 1 हजार 12 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले. तर 1 हजार 28 लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. सर्वाधिक गाळप हे कोल्हापूर विभागात झाले असून दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग आहे.
39 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
