ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
रानमेव्याची मागणी वाढली, राज्य शासनाने जाहीर केलेले संशोधन प्रक्रिया केंद्र हवेच

बीड जिल्ह्यातील धारूर तालुका रानमेव्यासाठी प्रसिद्ध असून अनेक ठिकाणी घाटमाथा, डोंगर आणि वनक्षेत्रावर सीताफळाचे उत्पादन आहे. यावर्षी सीताफळाला चांगलीच गोडी असल्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. जोमदार सीताफळ उत्पादनामुळे मजुराला उत्पन्नाचे साधनही उपलब्ध झाले आहे. मात्र, शासनाकडून जिल्हा सीताफळ सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेसाठी निश्चित करूनदेखील काम न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
64 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
