तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Dec
Follow

रात्रीच्या गारठ्यामुळे हापूसचा मोहोर बहरण्याची आशा

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून थंडी पडू लागल्याने आंबा हंगामासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. दिवसा कडकडीत ऊन पडत असले तरी रात्रीपासून सकाळपर्यंत गारठा असल्याने मोहोर प्रक्रिया सुरू होण्यास फायदा होणार असल्याचा अंदाज आंबा बागायतदारांनी वर्तविला आहे.


34 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor