ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Jan
Follow
सांगली जिल्ह्यातील १ लाख हजार शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा
रब्बी हंगाम सन २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील १ लाख २ हजार ३१ शेतकऱ्यांनी पीक विमा घेऊन ६१ हजार ९०८ हेक्टरवरील पिकांचे संरक्षण केले आहे. यामध्ये रब्बी ज्वारी (बागायत), रब्बी ज्वारी (जिरायती), गहू (बागायत), हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा घेतला आहे, गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात विमा घेणाऱ्यांची संख्या ४९ हजार १३६ ने वाढली असल्याची माहिती अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
30 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor