ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सांगली जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

जिल्ह्यातील यंदाचा पंधरा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला असून दोन साखर कारखान्यांची धुराडी या आठवड्यापर्यंत बंद होतील. १७ साखर कारखान्यांनी ७६ लाख ६३ हजार टन उसाचे गाळप करत ८० लाख ६६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
29 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
